मुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

गेल्या निवडणुकीत मुंबईत ४३.५२ टक्के मतदान झाले होते. ते वाढून ५३ टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे. १९९१ नंतर मुंबईत प्रथमच ५० टक्क्यांचा आकडा पार केला आहे.
मुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 24, 2014, 19:48
First Published: Thursday, April 24, 2014, 21:32
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?