काय म्हणाले राज?What did raj say?

काय म्हणाले राज?

काय म्हणाले राज?
राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो
मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.


काय म्हणाले राज?

-मोर्चाला शांततेनं पण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल हजारो मनसैनिकांचे राज ठाकरेंनी मानले आभार

-ज्या ज्या वेळी अशा घटना घडतील त्या त्या वेळेस असाच पाठिंबा द्या - राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

-मला फक्त महाराष्ट्र धर्म समजतो | पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही - राज

-पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही - राज ठाकरे

-कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... कुठे गेले आत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर?

-आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही | आमचं टार्गेट 'अरुप पटनायक'

-लोकशाही मार्गानंही मोर्चा काढायचा नाही का?... आर. आर. पाटलांनी मध्येच घातलं शेपूट

-वाकड्या चेहऱ्यानं बघण्याची हिंमत होऊ नये | प्रत्येकवेळी अशीच ताकद दाखवा

- मनसेच्या मोर्चाला अडथळे आणण्याचे प्रयत्न. अडथळे आणण्यात अरुप पटनायक यांचा हात


अबू आझमींनी केली भडकाऊ भाषणं | राज्याच्या बाहेरच्यांनी घडवला हिंसाचार

अबू आझमी निवडून येतो... कारण त्याला निवडून देणारे सगळे राज्याच्या बाहेरून आलेले लोक आहेत

First Published: Tuesday, August 21, 2012, 16:05


comments powered by Disqus