जयपाल रेड्डींना हटविण्यात अंबानींचा दबाव

Last Updated: Monday, October 29, 2012, 22:23

केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला फेरबदल वादात सापडलाय.. निमित्त आहे जयपाल रेड्डी यांच्या खातेबदलाचं.. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच त्यांची पेट्रोलियम मंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.. मुळ विरोधकांनाही आयतं कोलीत हाती लागलय तर नाराजीचे वृत्त चुकीचं असल्याचं रेड्डींनी स्पष्ट केलय.