अबब!!! अनैतिक संबंधातून एवढ्या हत्या?

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:13

एकतर्फी प्रेम आणि अनैतिक संबंध यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले आहे. त्यामुळे यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणहूी वाढत गेले आहेत. गेल्या वर्षी २०११ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ३०५ हत्या झाल्याची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे.