Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:47
श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन, आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत आणि भारताच्या नवीन विदेश नीतीबाबत एक झलक दाखवणारे पाउल टाकले आहे. पण यामुळे लगेच शांतता प्रस्थापित होइल का? भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काय दर्शवतो?