आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.