Last Updated: Sunday, March 17, 2013, 15:56
मोहाली टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा डाव ४९९ रन्यवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडे ९१ रन्यची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा झटपट दोन विकेट गेल्यात.
आणखी >>