Last Updated: Tuesday, March 27, 2012, 08:39
औरंगाबादमध्ये एटीएसनं अहमदाबाद बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेक्याचा खात्मा केला आहे. तर दोघांना जिवंत पकडून मोठं यश मिळवलं आहे. हे अतिरेकी औरंगाबादमध्ये कशासाठी आणि कुणाकडे आश्रयाला होते हे प्रश्न मात्र निर्माण झाले आहेत.