Last Updated: Tuesday, March 12, 2013, 21:36
औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.