Last Updated: Monday, March 12, 2012, 21:16
निवडणुकीत दिली गेलेली आश्वासनं निकालानंतर हवेतच विरतात असा सत्ताधाऱ्यांचा अनूभव जनतेला आला आहे. कॉंग्रेसनेही २००९च्या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह महिला आणि बाल विकासासाठी आश्वासनांची खैरात केली होती.