उघड्यावर शौचविधी करण्यात भारतीय अव्वल - WHO

Last Updated: Saturday, May 10, 2014, 13:23

आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय.

`मंदिरांपेक्षा शौचालय महत्त्वाचं`... जयराम रमेश वादात

Last Updated: Sunday, October 7, 2012, 15:12

देशात मंदिरांपेक्षा शौचालयं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलंय. निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ रमेश यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.