Last Updated: Wednesday, June 13, 2012, 20:07
इचलकरंजी शहरात काविळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. याचा फटका आता गर्भवती महिलांसोबतच शासकीय अधिका-यांनाही बसलाय. काविळीमुळे आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित विचारला जातोय.