टीम इंडियाचा पाय 'खोलात'

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 17:16

भारत २३६ रनचा पाठलाग करताना ४ विकेट गमवल्या असल्या तरी गंभीरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या सामन्यात त्यांचे शतक काही होऊ शकले नव्हते.