पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 17:39

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

दोघांचं भांडण... तिसऱ्यानंच गमावला जीव

Last Updated: Friday, December 28, 2012, 21:55

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना नागपूरातल्या योगेशनगरमध्ये घडलीय. भाडेकरु पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनिरुद्ध शेंडे यांची हत्या करण्यात आलीय. नागपुरात गेल्या महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.