Last Updated: Tuesday, December 13, 2011, 12:56
येत्या पाच वर्षात देशातील संपूर्ण लोकसंख्येची कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघात या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करता यावेत यासाठी आरोग्य तपासणी करण्याची सरकारची योजना असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.