Last Updated: Friday, October 4, 2013, 08:41
गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.