भारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 22:34

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.