Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:49
मुंबईत पोलीस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. पोलीस भरतीचा चौथा बळी राहुल सपकाळ ठरला आहे. मृत्यू पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाले असले तरी भरती प्रक्रियेत कुठलीच उणीव नव्हती, असं पोलीस प्रशासनाचं म्हणणंय.