Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:38
नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या असल्यानं तिथली कामं रखडली आहेत. एका कामासाठी सहा महिने ते एका वर्षाचा कालावधी लागतो आहे. त्यातच कागदपत्रंही गहाळ होत असल्यानं समस्येत आणखीनच भर पडते आहे.