Last Updated: Friday, March 7, 2014, 10:22
जागोजागी अनेक बॅंकांची एटीएम दिसत असताना आता त्यात भर पडणार आहे ती टपाल विभागाच्या एटीएमची. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल खात्याने राज्यातील पहिले एटीएम सेंटर गुरूवारी चेंबूरमध्ये सुरू केले. टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.
Last Updated: Thursday, January 2, 2014, 21:40
कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेनं अनोखी शक्कल लढवलीय... टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याच्या कालबाह्य पद्धतीला पक्षानं पुनरुज्जीवन दिलंय... त्यासाठी मनसेनं चक्क राज ठाकरेंची टपाल तिकीटं छापून घेतलीहेत...
Last Updated: Thursday, November 21, 2013, 23:49
भारतातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल विभागानं अनेकदा टपाल तिकीटं काढली आहेत. सामान्य लोकांचीही अशीच टपाल तिकीटे निघावीत या हेतूनं टपाल विभागानं `माय स्टॅम्प` ही विशेष योजना सुरु केलीय. त्यावर तुमचाही फोटो असू शकतो, अशीच ही योजना आहे.
Last Updated: Thursday, June 13, 2013, 16:45
मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.
Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:48
पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
आणखी >>