Last Updated: Wednesday, October 26, 2011, 07:09
अनंत गाडगीळ
अण्णांनी काँग्रेसमधील अनेक लोकांना चांडाळ चौकडी संबोधले आहे, एकप्रकारे त्यांनी टीकाच केली आहे, ज्यापद्धतीने 'टीम अण्णा' काँग्रेसवर टीका करत आहेत, त्याने या लोकांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेस टार्गेटमुळे अण्णा आणि टीम अण्णांचे भष्ट्राचार विरोधी आंदोलन भरकटत चालल्याचे यावरून दिसते.