पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:11

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.