Last Updated: Thursday, December 12, 2013, 10:23
लागोपाट दोन पराभवानंतर तिसर्या वनडेतही भारताचा पराभव दिसत होता. मात्र, भारताच्या मदतीला पाऊस धाऊन आला. दोन तास कोसळलेल्या पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यामुळे भारताचा व्हाईटवॉश टळला आहे.
आणखी >>