Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:28
आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.