नोकिया कंपनीची भारताला धमकी, गुंडाळणार गाशा

Last Updated: Saturday, August 24, 2013, 08:48

नोकिया मोबाईलची जादू संपल्यात जमा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी नोकिला अपयश आले आहे. त्यामुळे नोकिया मोबाईल कंपनीने मायदेशी परतण्याचा विचार करीत आहे. कंपनीने देशातून आपला गाशा गुंडाळण्याची धमकी दिली आहे. मूळ फिनलँडची असलेल्या या कंपनीने भारताची बाजारपेठ आता प्रतिकूल झाली असल्याचे कारण पुढे केले आहे.