Last Updated: Monday, April 30, 2012, 16:49
राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरुन कृषीमंत्री शरद पवारांनी पुन्हा राज्यपाल के. शंकरनारायणन यांना टार्गेट केले आहे. राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दुष्काळी भागांचे दौरे करावेत, असे मी जाहीर सांगूनही राज्यपालांना अद्याप वेळ मिळाल्याचं दिसत नाही, अशा शब्दांत खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली.