दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 21:33

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.