बेशिस्त वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं

Last Updated: Friday, May 9, 2014, 10:06

राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.