फक्त अकरा जणांसाठी, लाखोंना धरलं वेठीला...

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:23

पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. प्रवाशांना वेठीस धरून मोटरमेन आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मात्र फार हाल होत आहेत. प. रेल्वचे अधिकारी मनविंदर सिंग यांची मनमानी सुरू असल्याचे मोटरमेनचे म्हणणे आहे.