रत्नागिरीत कुपोषणाचे १५२ बालकं बळी

Last Updated: Friday, October 12, 2012, 20:49

रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 152 बालकं कुपोषणानं दगावल्याचं समोर आलंय.