Last Updated: Thursday, October 17, 2013, 13:05
सात वर्षाचा मुलगा अचानक एके दिवशी घराबाहेर पडतो आणि कुटुंबीयांपासून दुरावतो. त्यानंतर सुरु होतो त्याचा संघर्ष आणि कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ. मात्र २५ वर्षानंतर नियतीचा मनात काही औरच असतं आणि रक्ताच्या नात्यांची पुन्हा एकदा गळाभेट होते.