भारत इंग्लंडकडून ३२ रन्सनी पराभूत

Last Updated: Sunday, February 3, 2013, 16:55

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला आज इंग्लंडविरुद्घ पराभवाला तोंड द्यावे लागले. हरमनप्रीत कौरचे धडाकेबाज शतक फुकट गेले. इंग्लं डने भारताला ३२ रन्सनी पराभूत केले.