भारत पराभवाच्या दाराशी...

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

मेलबर्न येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टीम इंडियाने अक्षरश: नांगी टाकली आहे. आतापर्यंत भारताच्या ८ विकेट गेल्या तर फक्त १२५ रन्सपर्यंतच मजल मारता आली आहे. त्यामुळे आता भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला आहे. भारताने फंलदाजीमध्ये अतिशय खराब कामगिरी केली त्यांचा फटका त्यांना नक्की बसणार आहे.