Last Updated: Friday, April 25, 2014, 13:35
मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.