Last Updated: Friday, November 4, 2011, 13:34
मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.