Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:06
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते सोलापुरात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी राज्यातल्या जनतेच्या विकासात राजकारण न आणण्याचा सल्ला सर्व राजकीय पक्षांना दिला आहे.