Last Updated: Tuesday, October 1, 2013, 08:37
अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना विनाकारण ताब्यात घेतलं जाऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेत. त्यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय.
आणखी >>