मेलबर्नमध्ये टीम इंडिया पराभूत

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:21

ऑस्ट्रेलियात सुरू असणाऱ्या तिरंगी सीरिजमधल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत ६५ धावांनी पराभव केला. डकवर्थ लुईस नियमानुसार ३२ ओव्हरमध्ये देण्यात आलेले २१७ रन्सचं आव्हान ते पेलू शकले नाही. आणि भारतीय टीम पूर्ण ३२ ओव्हरदेखील खेळू शकलं नाही.