रत्नागिरी अपघातात सहा ठार, दोघे मुंबईचे

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 11:35

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजीक असुर्डे गावाजवळ नीता ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झालाय. अपघातामध्ये ६ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत.