Last Updated: Wednesday, August 22, 2012, 13:43
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आरपीआयने मुंबईत वांद्रेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांकडून राज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आले. त्याचवेळी राजविरोधात एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.