Last Updated: Friday, April 20, 2012, 13:41
राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाहीये.