Last Updated: Wednesday, November 9, 2011, 07:58
धारीवाल कंपनीनं वर्धा नदीच्या पात्रात इन्टेक वेल बांधणीचं काम सुरु केलं असून यामधून अनिर्बंध पाणी उपसा करण्याचा घाट घातला आहे. विहिर उभारणीसाठी नदीचा किनारा अवैध्यरित्या तोडण्यात आल्यानं आसपासच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.