Last Updated: Sunday, May 20, 2012, 16:20
गेल्या काही दिवसांत झालेल्या वाघांच्या शिकारीची गंभीर दखल वनविभागनं घेतली आहे. वाघांना वाचवण्यासाठी खास पथक तयार करण्याचा निर्णय वनविभागनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत वाघांच्या झालेल्या मृत्यूवरुन वनविभाग टीकेचं लक्ष बनला आहे.