Last Updated: Friday, May 9, 2014, 10:58
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
Last Updated: Wednesday, December 11, 2013, 18:07
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Last Updated: Sunday, December 8, 2013, 22:50
राजस्थानमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केलीय. भाजपनं राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलंय. या विजयाचं श्रेय वसुंधरा राजे यांनी मोदींनाही दिलंय.
आणखी >>