Last Updated: Wednesday, August 15, 2012, 09:07
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचं पार्थिव चेन्नईहून लातुरात आणण्यात आलय. आज दुपारी चार वाजता बाभळगावात शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांचं चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झालं.