Last Updated: Tuesday, November 22, 2011, 12:14
बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे डॉ.चंद्रशेखर कंबार तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.