Last Updated: Thursday, June 27, 2013, 23:06
मुंबई दौऱ्याची सांगता करताना मोदींनी स्वराज्यासोबतच सुराज्य हाही जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावलं. लोकशाहीत केलेल्या चुकांची दुरूस्ती करण्याची संधी मिळते असं सांगत त्यांनी निवडणुकीचा पडघमही वाजवला.
आणखी >>