'वर्ल्डकप' विजय 'वर्षपूर्ती'.. इंडियाने काय गमावलं

Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:58

टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती.