Last Updated: Tuesday, December 13, 2011, 07:09
संसदेवर झालेला हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे या संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या रक्षकांना आज संसदभवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. आज १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी सुषमा स्वराज यांनी केली.