ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

Last Updated: Friday, June 13, 2014, 15:09

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.